नमस्कार,
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या मुद्द्यावर १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या भाषणात केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तानातील माध्यमांनी या विषयाला दिलेल्या कव्हरेजची खालील लिंक एक झलक आहे. सर्वसामान्यतः पाकिस्तानी माध्यमांनी बलुचिस्तानच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले किंवा काही माध्यमांनी भारतातील काश्मीरच्यामुद्द्याशी याचा संबंध जोडला. तर काही पाकिस्तानी माध्यमांनी भारताच्या विभागणीचे हे तंत्र आहे.
पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोदींनी १५ ऑगस्ट रोजी दिलेल्या भाषणाचा चुकीचा अर्थ घेऊन भारतीय माध्यमांनी मोदींवर पाकिस्तानला भारताच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करून देत असल्याचा आरोप केला आहे. त्याच वेळी हीच माध्यमे याकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत की पाकिस्तानातील माध्यमांनी कायमच संधी साधत म्हणजे अगदी गोध्रा हत्याकांड आणि काश्मीरपासून भारताच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्यात पुढे आहे.
या मुद्द्यावरून दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया बघा:
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Reactions- #Pakistan Media on #Modi’s #Balochistan & #PoK August 15 Speech and Indian Media #BalochGamechanger https://t.co/ApeKASjwVh
— Vinay V. Joshi (@CVinJo) August 16, 2016