स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अजूनही कम्युनिस्टांनी भारतविरोधी भूमिका बजावली आहे. आताच झालेल्या गलवान खोर्यातील हल्ल्यातही कम्युनिस्टांनी चीनचीच बाजू घेतली. कम्युनिस्ट पक्षाची ही भारतविरोधी व चीनशी चुंबाचुंबी करण्याची भूमिका नवीन नाही.या विषापासून देशाला, देशाच्या संस्कृतीला वाचवायचे असेल तर त्याचा सामना एकजुटीनेच करण्याची गरज आहे.