अयोध्या ते रामेश्वर हा जो भारताचा सलग भूभाग आहे, त्यावर एकंदर 249 ठिकाणं अशी आहेत, ज्या ठिकाणी वनवासात असताना राम-लक्ष्मण-सीता किंवा नंतर फक्त राम-लक्ष्मण आले होते, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे किंवा शतकानुशतकं स्थानिक लोकांशी तशी श्रद्धा आहे. ..