मुखपृष्ठ

राजकीय चक्रीवादळात उद्ध्वस्त ठाकरे सरकार

उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता तर गेली आहे हे स्पष्ट झाले आहेच, पण त्यापाठोपाठ पक्षही हातून जाण्याच्या अवस्थेत आहे. शरद पवारांना महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय मुत्सद्दी म्हटले जाते. त्यांच्या डोळ्यादेखत, दिवसाढवळ्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता गेली. त्यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जर एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असे सिद्ध झाले, तर विधानसभेत आदित्य ठाकरेंना व विधानपरिषदेत खुद्द उद्धव ठाकरेंना, राज्यसभेत संजय राऊत यांना नव्या शिवसेना प्रतोदांचे आदेश पाळावे लागतील. ..

श्रीलंकेची आर्थिक शोकांतिका

भारताचा शेजारी देश असणार्‍या श्रीलंकेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून गगनाला भिडलेली महागाई, अन्नधान्याची भीषण टंचाई आणि बेरोजगारीचा कळस यांमुळे नागरी उठावास सुरुवात झाली आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबून दिवाळखोर बनलेल्या श्रीलंकेला या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने अडीच अब्ज डॉलर्सची मदत आणि 47 हजार मे.टन डिझेलचा पुरवठा केला आहे. परंतु श्रीलंकेच्या आर्थिक संकटाची व्याप्ती प्रचंड आहे. आज तेथील लोकांचे उत्पन्नच घटल्याने सरकारला करांचे दर वाढवून महसूल मिळवण्याचाही पर्याय अवलंबता येत नाहीये. अशा ..

आडमुठ्या अडवणुकीचे हिजाब प्रकरण!

जेव्हा न्यायालयाचा निर्णयही मानणार नाही अशी मानसिकता उघडपणे व्यक्त होते, तेव्हा तेथे घटना, कायदा न जुमानण्याची दहशतवादी प्रवृत्ती अगदी उद्दाम स्वरूप घेऊन जन्म घेते, हे लक्षात ठेेवले पाहिजे. 1990मध्ये काश्मीर खोर्‍यात खतरनाक दहशतवादी मकबुल भट याला तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली, तेव्हा तेथील फुटीरतावादी दहशतवाद्यांनी हा निकाल देणार्‍या न्या. नीलकंठ गंजू यांनाच चौकात फाशी देऊन मारले. कर्नाटकातील हिजाबचा वाद उभा करणार्‍या शक्ती सहज, साध्या नव्हत्या. एका महाविद्यालयीन प्रसंगातून निघालेला हा एक छोटा ..

धर्मांधांचा हैदोस, तरी चोरांच्या उलट्या बोंबा

होळीच्या दरम्यान बांगला देशात इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर झालेला हल्ला हे मुस्लीमबहुल देशांतील धर्मांधांच्या हैदोसाचे ताजे उदाहरण आहे. अशा अनेक घटना अनेक वर्षांपासून घडत आहेत, तरीही पाकिस्तानसारख्या दहशतवाद पसरविणार्‍या देशाच्या प्रस्तावावरून व त्याला अन्य इस्लामी देशांनी दिलेल्या पाठिंब्यावरून 15 मार्च हा ‘इस्लामद्वेष विरोधी दिवस’ साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र सभेने घेतला, याला चोरांच्या उलट्या बोंबाच म्हणावे लागेल. ..

घरबसल्या (बसल्याच) घणाघात!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातूनच ऑनलाइन माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. आपल्या सरकारच्या कर्तबगारीबद्दल वा कार्याबद्दल आणि वडिलांच्या मोठेपणाबद्दल बोलायचे सोडून मजबूर मुख्यमंत्र्यांची गाडी फक्त भाजपा आणि भाजपावर घसरली. आपल्या सहकारी पक्षांकडून होणारी अवहेलना आणि मुस्कटदाबी यांबद्दल बोलण्याची हिंमत नसल्यामुळे भाजपावर निशाणा साधण्यात त्यांनी धन्यता मानली. ..

प्रजासत्ताकाचा मार्ग

प्रजासत्ताक म्हणजे कायद्याचे राज्य. प्रजासत्ताक म्हणजे न्यायाचे राज्य. प्रजासत्ताक सुखाचे आणि हितकारक होण्यासाठी कायद्याचे काटेकोर पालन करणे, कायद्याचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असते. आपण त्याचे किती पालन करतो, याचा प्रत्येकाने प्रजासत्ताकदिनी विचार केला पाहिजे. डॉ. बाबासाहेबांंनी जे संविधान भारताला दिले आहे, त्यामुळे आज आपले भारतीय राज्य प्रजासत्ताकाच्या मूलभूत सिद्धान्तावर उभे आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे श्रेष्ठत्व समजून घेण्यासाठी रशियाच्या 1918च्या संविधानाशी ..