आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हळूहळू भारत आपला ठसा उमटवत आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांचाही ह्या यशात नक्कीच काही प्रमाणात वाटा आहे आणि भविष्यात तो वाढणार आहे. देशात अशा प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळू लागलं, तर भविष्यात भारत खेळात अव्वल ठरेल. ..