सत्तांधता, भ्रष्टाचाराची बजबजपुरी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालच्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने घडवून आणलेली ही एक ‘ऐतिहासिक क्रांती’ आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसची(TMC) 15 वर्षांची बेबंदशाही मोडीत काढून, ‘जय श्रीराम’च्या घोषाने मिळवलेला हा विजय आणि बंगालमध्ये उगवलेली ही ‘हिंदुत्वाची नवी पहाट’ नेमकी कशी आकाराला आली, याचा हा सखोल वेध
विजयाच्या खर्या शिल्पकार ममता बॅनर्जी आहेत. म्हणून ममतादीदी, वंदे मातरम्! तुम्ही अगोदर बंगालमधून कम्युनिझम संपवला, काँग्रेसची घराणेशाही संपविली, दोन मोठे अडसर दूर केले, त्याबद्दल धन्यवाद आणि हिंदूवर प्रचंड अत्याचार करून त्याला असुरक्षित करून, महिलांना असुरक्षित करून हिंदूमध्ये असित्त्वरक्षणाची जागृती केलीत, त्याबद्दल धन्यवाद. विजय हा या असित्त्वरक्षणाचा आहे.
सिंहस्थ कुंभमेळा ही एक महत्त्वाची अध्यात्मिक पर्वणी आहे, मात्र याच काळात काही मंडळी संत वचनांचा विपर्यास करून वारकरी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न करताना दिसतात. विशेषतः संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची मोडतोड करून ‘वारकरी संप्रदायाचा सिंहस्थाशी संबंध नाही’ अशी चुकीची मांडणी केली जात आहे. वारकरी परंपरा आणि सनातन धर्म यांच्यातील अभेद्य नाते स्पष्ट करणारा, तसेच बुद्धिभेद करणार्यांचा कावा उघड करणारा हा सडेतोड ‘शब्द प्रपंच’ प्रत्येक धर्मप्रेमी वाचकाने आवर्जून समजून घ्यायला हवा.
‘कालायन’ हे वैदिक घड्याळ भारतीय ऋषीमुनींचे खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक अपूर्व संगम आहे. विनायक बेडेकर यांचे ‘कालायन’ हे घड्याळ केवळ भिंतीवर टांगण्याचे वेळ दाखवण्याचे साधन नसून, ते भारतीय ज्ञान परंपरेतील संगीत, आयुर्वेद आणि निसर्ग चक्र यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध दर्शवणारे एक माध्यम आहे. शिवाय उज्जैनच्या ऐतिहासिक ‘झिरो मेरीडियन’ महत्त्वाचा वारसा सांगणार्या या घड्याळाची गोष्ट, काळाची नवी परिभाषा मांडणारी आहे.
ज्या देशाच्या इतिहासात रणांगणावरील पराक्रमापासून ते शास्त्रार्थातील विद्वत्तेपर्यंत स्त्रियांनी नेहमीच नेतृत्वाची धुरा सांभाळली, त्याच देशाच्या धोरणकर्त्या सभागृहात मात्र आजही त्यांचा सहभाग जेमतेमच आहे. 1996 पासून संसदेच्या उंबरठ्यावर रेंगाळलेले महिला आरक्षणाचे स्वप्न 2023 मध्ये कायद्याच्या रूपात साकार झाले खरे; पण अंमलबजावणीच्या वाटेवर आजही ‘डिलिमिटेशन’चे अडथळे उभे केले जात आहेत. उत्तर विरुद्ध दक्षिण असा कृत्रिम वाद निर्माण करून किंवा तांत्रिक पेच उभे करून महिलांच्या हक्कांची अडवणूक नेमकी कोणासाठी केली जात
गेली 15 वर्षेच नव्हे तर तब्बल 820 वर्षे ज्या हिंदुत्ववादी शासनाची सर्वसामान्य बंगाली जनतेला प्रतीक्षा होती असे महापरिबोर्तनाचे बहुप्रतीक्षीत पर्व अखेर संपले आहे.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अफाट ज्ञानलालसा आणि विलायतेतील त्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास हा केवळ पदव्यांचा संचय नव्हता, तर तो कोट्यवधी शोषितांच्या मुक्तीचा पाया होता. अमेरिकेतून आणि इंग्लंडमधून उच्चविद्याविभूषित होऊन परतल्यानंतर, बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचे रूपांतर समतेच्या लढ्यात केले. या वैचारिक घुसळणीतूनच ‘शिका, संघटित व्हा आणि चेतवा’ हा मंत्र देणार्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’चा जन्म झाला.
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले, अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आणि संन्यास धर्माचे महत्त्व वाढणारे आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी अलौकीक कार्य केले आहे. या भारतमातेच्या सुपुत्राला अभिवादन करणारा लेख..
अलिबागस्थित श्रीक्षेत्र कनकेश्वराच्या शिखरावर जून 1876 साली श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामीजींनी श्री रामसिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. आध्यात्मिक साधनेसोबत समाजसेवेचे व्रत त्यांनी गणेशभक्तांना दिले. यंदाचे वर्ष हे श्री रामसिद्धिविनायक मंदिराचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
बीड बायपास येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्रीराम नवमीच्या दिवशी विधिवत शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला. संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय शिक्षण संकुलामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजियोथेरेपी कॉलेज सुरू झाले आहे.
मी आस्तिक आहे. देऊळ, चर्च, मशिद काही दिसलं की हात आपसून जोडले जातात. पण एक चांगली शक्ती म्हणजे परमेश्वर किंवा निर्गुण निराकार सत्याचे रूप म्हणजे परमेश्वर हे माझ्या छोट्या मेंदूला पुरत नाही, म्हणून भगवंतांची साजिरी गोजिरी रूपं आणि त्यांच्या सन्मार्गाने आयुष्य घालवण्याच्या कथा मला भुरळ घालतात. या सगळ्या वाटचालीत राम अगदी लहानपणापासून सतत भेटत राहिला आणि कणाकणाने मनात उतरत राहिला.
चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! नव्या संवत्सराचे स्वागत. अशा साठ संवत्सराचे चक्र सांगितले गेले आहे. दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवे संवत्सर सुरू होते. यावर्षी विश्वावसु नावाचे संवत्सर संपून सुरू होते आहे पराभव नावाचे नूतन संवत्सर!
वडाचे झाड केवळ श्रद्धेचा विषय नसून, ते आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेले एक अक्षय्य वरदान आहे. मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला वटवृक्ष हा निसर्गातील स्थिरतेचे, विशालतेचे आणि दीर्घायुष्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आपल्या आयुष्यात स्थिरता, दीर्घायुष्य आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गावाबाहेर, मंदिराजवळ किंवा मोकळ्या परिसरात एक तरी वडाचे झाड नक्की लावावे.
लठ्ठपणा म्हणजे फक्त चुकीचा आहार किंवा व्यायामाचा अभाव नव्हे, तर आपल्या नकळत आपल्यावर होणारा ‘संगतीचा’ आणि ‘संस्कृतीचा’ परिणाम आहे. आपण कोणासोबत बसतो, कुठे जेवतो आणि समोरच्या व्यक्तीचा आग्रह कसा स्वीकारतो, यावर आपल्या पोटाचा घेर अवलंबून असतो, हे ऐकायला थोडं नवल वाटेल; पण हे विज्ञानाने सिद्ध झालं आहे. पंगतीचा आनंद घेता घेता स्वतःच्या वजनावर ताबा कसा मिळवायचा आणि अन्नाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन कसा बदलायचा, याविषयीची ही एक डोळस मांडणी...
स्त्रियांच्या बाबतीत पौगंडावस्था, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणा हे त्यांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे कालखंड असतात. या तिन्ही काळात निरनिराळ्या कारणांनी त्यांचे वजन वाढत जाते. मात्र त्याकाळात जाणीवपूर्वक लक्ष न ठेवल्यास जरुरीपेक्षा जास्तच वजनवाढ होणे अटळ ठरते आणि ते आरोग्याला बाधक ठरून असंख्य विकारांना निमंत्रण ठरते.
आपले वजन कमी करताना, सर्वांगीण आरोग्याला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने ते कमी व्हायला पाहिजे, नुसत्या कॅलरीज मोजून नव्हे. आपण खाणार आहोत त्या अन्नघटकाचे ‘पोषणमूल्य’ सर्वात महत्त्वाचे असते. नुसत्या कॅलरीज कमी घेण्याऐवजी कमी कॅलरीजचा, पण सर्व अन्नघटकांनी समृद्ध असा आहार घ्यावा, त्यामुळे आरोग्य दीर्घकाळ सुस्थितीत राहते.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहे. पारंपरिक शेतीपासून तंत्रज्ञानाधारित, मूल्यवर्धित आणि बाजाराभिमुख शेतीकडे होत असलेली वाटचाल शेतकर्यांच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा देत आहे. उत्पन्नवाढ, जलव्यवस्थापन, पीक विविधता आणि प्रक्रिया उद्योग यांच्या जोरावर शेती आता नफ्याचा व्यवसाय बनत आहे. या बदलातूनच राज्याच्या एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे.
भारतासारख्या विशाल देशात गोआधारित वैदिक शेती शाश्वत पर्याय म्हणून उदयास येत असताना, सातार्यातील युवा शेतकरी सचिन ताम्हाणे यांनी या संकल्पनेला वास्तवात उतरवले आहे. गोपालन, मूल्यवर्धित उत्पादने, नैसर्गिक शेती आणि पारंपरिक उद्योग यांचा संगम साधत त्यांनी समृद्धीचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे. निसर्ग, शुद्धता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर घडलेली ही प्रेरणादायी यशोगाथा अनेकांसाठी दिशादर्शक ठरते.
विदर्भाच्या मातीत रुजलेला आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळवून घेतलेला गौळाऊ गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार आहे. काटक बांधा, उष्णतेला तोंड देण्याची क्षमता आणि औषधी गुणांनी समृद्ध अ-2 दूध ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. मात्र बदलत्या परिस्थितीत लुप्ततेच्या उंबरठ्यावर आलेल्या या वारशाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक समुदाय पुढे सरसावला आहे.
बांबू उद्योगाच्या यशामागे भक्कम पुरवठा साखळी हीच खरी किल्ली ठरते. शेतकरी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि शासन यांच्या समन्वयातून कच्चा माल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांची अचूक सांगड घातली तर उद्योगाला गती मिळते. चीनने याच सूत्राचा अवलंब करत बांबू क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली, यातून शाश्वत विकास आणि ग्रामीण समृद्धीचा आदर्श उभा राहिला.
केवळ निसर्ग दर्शन किंवा देवदर्शन एवढ्यापुरतेच आता पर्यटन मर्यादित राहिलेले नाही. मैदानातला खेळ आणि प्रवासाची ओढ जेव्हा एकत्र येते, तेव्हा जन्म होतो तो ‘स्पार्टस् टुरिझम’चा! आयपीएलची मॅच असो किंवा साहसी ट्रेकिंग, आजचा तरुण या खेळांच्या निमित्ताने जग पालथे घालतोय. केवळ छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता भविष्यातील एक महाकाय अर्थव्यवस्था आणि करिअरची मोठी संधी म्हणून आकाराला येतोय. येत्या काळात क्रीडा पर्यटनामुळे रोजगाराची कोणती नवी दालने उघडणार आहेत? याचा हा वेध...
खेळ सुरळीत, न्याय्य आणि विश्वासार्ह राहण्यासाठी मैदानावर दिसणार्या खेळाडूंइतकाच महत्त्वाचा एक अदृश्य आधार म्हणजे अंपायर आणि रेफरी. त्यांच्या निर्णयक्षमतेवर संपूर्ण खेळाची दिशा, गती आणि अंतिम निकाल अवलंबून असतो. अंपायर आणि रेफरी ही भूमिका आज पूरक न राहता, स्वतंत्र ओळख आणि वाढत्या संधींसह एक सन्माननीय करिअर म्हणून उभी राहत आहे.
क्रीडा पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे. खेळातील सत्य, भावना आणि प्रेरणा जगासमोर मांडण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. जर तुम्हाला खेळाची आवड, लेखनाची ताकद आणि सत्य शोधण्याची जिद्द असेल, तर क्रीडा पत्रकारिता तुमच्यासाठी एक उत्तम, रोमांचक आणि प्रभावी करिअर ठरू शकते.
क्रीडा समालोचक हा आवाज आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. जर योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण सराव, खेळावरील प्रेम, शब्दांवर पकड आणि लोकांना गुंतवून ठेवण्याची कला असेल तर क्रीडा समालोचन हे तुमच्यासाठी रोमांचक आणि सन्मानाचे करिअर ठरू शकते आणि या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकते.
संगीताच्या विशाल नभांगणात आशाताईंनी निर्माण केलेलं स्वतःचं स्थान म्हणजे त्यांनी अपार कष्टाने मिळवलेला स्वतःचा चंद्र आहे. चिमूटभर चांदण्यात समाधान मानणारी अल्पसंतुष्टता नाकारत जिद्दीने मिळवलेला पूर्णचंद्र! आशाताईंनी स्वरांचा असा आनंदलोक आपल्यासाठी निर्माण केला आहे की, जिथला चंद्र कधीच मावळत नाही!
1977 आणि 1980 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला. लोकसभेत त्यांची भाषणे नेहमी अभ्यासपूर्ण, संयत आणि प्रभावी असत. विरोधकांनाही ऐकून घेण्याची तयारी, तथ्यांवर आधारित युक्तिवाद आणि संसदीय परंपरांचा आदर यामुळे ते सर्वपक्षीय मान्यता मिळवणारे नेते ठरले. जनतेच्या दैनंदिन अडचणी-रोजगार, पाणीपुरवठा, नागरी सुविधा यांसोबतच देशहिताचे व्यापक मुद्दे त्यांनी मांडले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी असते, हा संदेश त्यांच्या कार्यात
‘वन्दे मातरम्’ विषयाचे पूर्ण वर्षभर कार्यक्रम करून हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहाणारे ’वन्दे मातरम्’ जागराचे प्रणेते मोहनराव अळवणी. पुण्याच्या संघसमर्पित व्यक्तींच्या नामावळीतील मोहनराव अळवणी यांचे 8 फेब्रुवारी 2026रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले.
जीवनाचा मूलार्थ सांगून कर्म-उपासना बळकट करण्याचा संदेश प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी प्रत्यक्ष आचरणातून साधकांना दिला. आज जरी ते देहाने आपल्यात नसले, तरी त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यातील ‘शककर्ते शिवराय’ हा एक युगप्रवर्तक ग्रंथ ठरला आहे. त्यांनी स्थापन केलेली उपासना केंद्रे आणि त्यांनी दिलेले विचार हे येणार्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. ‘धर्मभास्कर’ ही विद्वत जनांनी दिलेली पदवी, त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवली. महाराष्ट्राच्या मातीतील हा ‘सांस्कृतिक दीप’ सदैव तेवत राहील यात शंका नाही. या ध्येयन
विवेक पुस्तक प्रकाशनतर्फे 13 एप्रिल 2026ला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकातील एक प्रकरण विवेकच्या वाचकांसाठी...
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये