महत्वाचे लेख

राष्ट्रचेतना जागविणारी स्वा. सावरकर संस्कारतीर्थ परिक्रमा

भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासातील जे पान प्रखर राष्ट्रभक्तीच्या तेजाने झळाळत होते, ते पान म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कर्तृत्वगाथेचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही अनेकांच्या पचनी पडणे कठीण गेले. त्यांच्या विचारांवर आक्षेप, गैरसमज, टीका, अपप्रचार सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरही जवळजवळ सहा दशके सत्तारूढांनी - विशेषत: काँग्रेसपक्षीयांनी सावरकरांवर टीका केली. अगदी अलीकडेच भारत जोडो यात्रेतही त्यांच्याबद्दलचा रोष उफाळून निघालेला दिसला.

read more

महत्वाचे लेख

निवडणूक आयोगाचा न्याय्य निवाडा

‘पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देऊन, केंद्रीय निवडणूक आयोगाने माझ्यावर अन्याय केला आहे’ असा उद्धव ठाकरे यांनी नुकताच आरोप केला आहे. एका घटनात्मक संस्थेवर जाहीररित्या अशा प्रकारचे आरोप करून, आपण घटनात्मक संस्थांना काडीइतकीसुद्धा किंमत देत नाही, हेच उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. भारतीय राज्यघटनेत केलेल्या तरतुदीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपातीपणे कार्य करणे अपेक्षित आहे. अतिशय महत्त्वाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून उद्धव ठाकरे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण कर

read more
विशेष अंक

Custom Heading

संघ JAN. 23, 2023

सव्वीस जानेवारी आणि रा.स्व. संघ (2)

‘रविवार ता. 26-1-30 हा दिवस सर्व हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जावा, असे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने जाहीर केले आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व शाखांनी रविवार ता. 26-1-30 या दिवशी सायंकाळी ठीक 6 वाजता आपापले संघस्थानी आपापल्या शाखेच्या सर्व स्वयंसेवकांची सभा भरवून राष्ट्रीय ध्वजाचे म्हणजे भगव्या झेंड्याचे वंदन करावे. व्याख्यान रूपाने सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे काय व तेच ध्येय आपलेसमोर ठेवणे हे प्रत्येक हिंदवासीयाचे कसे कर्तव्य आहे हे विशद करून सांगावे व काँग्रेसने स्वातंत्र्याच्या

60 Days 21 Hr ago
संघ JAN. 20, 2023

सरसंघचालकांची मुलाखत अर्थ आणि अन्वयार्थ

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पांचजन्य आणि ऑर्गनायझर या साप्ताहिक नियतकालिकांना दिलेली मुलाखत सध्या माध्यमात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या विधानाचा अनर्थ करीत माध्यमांनी आणि स्वार्थी राजकारणी नेत्यांनी डॉ. भागवत मुस्लिमांना धमकीवजा इशारे देत आहेत, त्यांना घाबरवत आहेत, असा अपप्रचार करण्याची संधी साधली. पण सरसंघचालकांच्या व्यक्तव्याचा भाव आत्मसात करून ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना जगात प्रसारित करण्याचे आव्हान स्वीकारणे हीच भारताची आणि भारतीय जनतेची नियती आहे. या दृष्टीनेच त्यांच्या या

64 Days 2 Hr ago
आमची प्रकाशने
सदरे
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.