ट्रेंडिंग
विशेष लेख AUG. 26, 2023

काळ्या मातीत सैनिकांची फौज पेरणारा अवलिया

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह

902 Days 2 Hr ago
विशेष लेख FEB. 05, 2026

प्रथम ‘तुज’ वंदितो महाराष्ट्राचा ‘आत्मनिर्भर’ चित्ररथ

यंदाच्या प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. कलाक्षेत्रातही महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे हेच यावरून अधोरेखित होते. यावेळेच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना होती, राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची. भारताचा 77 वा प्रजासत्ताकदिन 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्यपथावर भव्य परेडने साजरा करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन आणि अंमलबजावणी रक्षामंत्रालयातर्फे केली जाते. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कमिशन

7 Days 23 Hr ago
विवेक Ads
व्हिडिओ गॅलरी
ब्लॉग
संघ JUL. 28, 2025

भागवत-मौलाना भेट - महत्त्व आणि औचित्य

संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्‍या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रू

199 Days 23 Hr ago
व्यक्तिवेध JAN. 28, 2026

इतिहासाचे शहाणपण शिकवणारे ज्ञानर्षी डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

डॉ. रा. श्री. मोरवंचीकर हे दिसायला अत्यंत साधे, पण विचारांनी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवास्थानी ’ज्ञानेश्वरी’चे पारायण आणि इतिहासाचे संशोधन एकाच वेळी चालत असे. ते म्हणत की, इतिहास आपल्याला बदला घेण्यासाठी नाही, तर भविष्य सुधारण्यासाठी शिकायचा असतो. अलीकडच्या काळात इतिहासाचे जे काही ’रंजन’ केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली. पैठणच्या मातीतील सातवाहन, यादवांचे देवगिरी, मलिक अंबरची नहर पद्धत आणि संतांची मांदियाळी या सर्वांना आपल्या लेखनातून जोडण

15 Days 20 Hr ago
आमची प्रकाशने
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

ग्रंथ
वृत्त
दीपावली विशेषांक 2025 DEC. 17, 2025

‘देआसरा फाउंडेशन’ उद्योजकतेच्या प्रवासातला सच्चा मित्र!

उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या

58 Days 0 Hr ago