ट्रेंडिंग
संपादकीय JUL. 30, 2026

शिक्षणक्षेत्रातील - ही कीड संपवायला हवी

पेपरफुटीत सहभागी होत या क्षेत्राला काळीमा फासणारे उच्चशिक्षित प्राध्यापक जसे गुन्हेगार आहेत तसे पेपर विकत घेणारे पालक-विद्यार्थीही तितकेच दोषी आहेत. मागणी तसा पुरवठा हे बाजाराचे तत्त्व इथेही लागू पडते. अशा पालकांनाही शिक्षा व्हायला हवी अशी मागणी या प्रकाराने संतप्त झालेले पालक-परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेणारे विद्यार्थी आणि सुबुद्ध नागरीक समाजमाध्यमांवरून खुलेआम करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पालकांना होणार्‍या शिक्षेने काही काळ जरब बसेलही कदाचित, पण जोवर ही सामाजिक मानसिकता समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न

5 Days 17 Hr ago
विशेष लेख AUG. 26, 2023

काळ्या मातीत सैनिकांची फौज पेरणारा अवलिया

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह

1074 Days 23 Hr ago
विवेक Ads
व्हिडिओ गॅलरी
सण, उत्सव आणि परंपरा AUG. 05, 2026

ज्ञानेश्वरी अभिजात ग्रंथसंपदा

ज्ञानदेवांनी अत्यंत विचारपूर्वक भगवद्गीतेची निवड करून त्यातील सुसेव्य धर्मविचारांवर मराठीत अत्यंत सुलभ व रसाळ असा भाष्यग्रंथ लिहिला. तो भाष्यग्रंथ, ती गीता टीका म्हणजेच ज्ञानदेवांची ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ होय. ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भ

12 Min ago
सण, उत्सव आणि परंपरा JUL. 21, 2026

शीख परंपरेतील भगत रविदासजी

मध्ययुगीन भारतातील जुलमी राजवट आणि कर्मठ जातिव्यवस्थेच्या अंधकारात संत रविदासांनी समतेचा आणि निर्गुण भक्तीचा प्रकाश पसरवला. त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातील ‘बे गमपुरा’ ही शोषणमुक्त, दुःखमुक्त आणि जातीविहीन आदर्श राज्याची संकल्पना मानवी हक्कांचा पाया ठरली. या विचारांचे साधर्म्य ओळखून शीख परंपरेने त्यांच्या 41 सबदांना ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’ या सर्वोच्च ग्रंथात सामावून घेत त्यांना गुरुसमान दर्जा दिला. आजच्या आधुनिक काळातही संत रविदास (भगत रविदास जी) आणि शीख परंपरेचा हा वैचारिक संगम संपूर्ण मानवजातीला सम

14 Days 19 Hr ago
सण, उत्सव आणि परंपरा JUL. 20, 2026

महाराष्ट्राची द्वैभाषिक संतपरंपरा

मध्ययुगीन भारतातील परकीय आक्रमणे आणि जातिभेदाच्या अंधकारात महाराष्ट्रातील संतपरंपरेने सामाजिक समता व समरसतेचा विचार प्रत्यक्ष जगून दाखवला. या संतपरंपरेने केवळ मायबोली मराठीतच नव्हे, तर हिंदीसारख्या लोकभाषांचा स्वीकार करून संपूर्ण देशाला भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध ठेवले. संत नामदेव, संत सेना महाराज आणि संत रविदास यांच्या याच व्यापक, अहिंदी रचनांचा गौरवशाली समावेश पुढे शीख धर्माच्या ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये करण्यात आला. प्रस्तुत लेखात या द्वैभाषिक संतपरंपरेचा व त्यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचा वेध

15 Days 17 Hr ago
आरोग्य JUL. 13, 2026

पावित्र्य, आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जेचा त्रिवेणी संगम -बेल

महादेवाची पूजा म्हटली की, आपल्याला बेलाची पाने आठवतात. बेलाची पाने फक्त पूजेसाठी उपयोगाची नाहीत; तर त्या पानांमध्ये आणि वृक्षामध्ये आरोग्याचा मोठा खजिना आहे. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेल्या बेलाच्या पानात, मुळात आणि फळात अफाट औषधी शक्ती दडलेली आहे. आयुर्वेदातील अनेक महत्त्वाच्या औषधांमध्ये मुख्य घटक असलेला बेल हा पोटाचे जुने आजार, मधुमेह आणि सांधेदुखीवर रामबाण ठरतो. आता आधुनिक विज्ञानानेही बेलाच्या कॅन्सरविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. कडक उन्हाळा आणि कोरड्या हवामानातही

22 Days 22 Hr ago
कृषी विवेक JUL. 18, 2026

रानभाज्यांचे वैभव

रानभाज्या म्हणजे निसर्गाने उधळलेला पोषणाचा अमूल्य खजिना. पावसाच्या सरींसोबत महाराष्ट्रातील रानावन, डोंगरउतार आणि शेतांचे बांध हिरव्यागार रानभाज्यांनी बहरून जातात. एकेकाळी आदिवासी आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या भाज्या आज पुन्हा आरोग्यदायी आहार, जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून नव्याने चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या पोषणमूल्यांपासून औषधी गुणधर्मांपर्यंत आणि थेट शेतकरी-ग्राहक उपक्रमापर्यंतचा हा समृद्ध प्रवास म्हणजे ‘रानभाज्यांचे वैभव’ उलगडणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे

17 Days 18 Hr ago
व्यक्तिवेध JUN. 05, 2026

सुमन कल्याणपूर - ऋजू स्वरांचा नि:संग प्रवास

मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.

60 Days 18 Hr ago
आमची प्रकाशने
चालू अंक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

ग्रंथ
वृत्त
दीपावली विशेषांक 2025 DEC. 17, 2025

‘देआसरा फाउंडेशन’ उद्योजकतेच्या प्रवासातला सच्चा मित्र!

उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या

230 Days 21 Hr ago