• अरविंद कोकजे

अरविंद कोकजे

प्रदूषित पाणी व पर्शियन जाळयाने मासेमारी व्यवसाय संकट

प्रदूषित पाण्याने मासे उत्पादनावर होणारा परिणाम आणि पर्शियन जाळयाने होणारी मासेमारी या दोन प्रश्नांवर शासनाने ठोस निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मच्छीमार हा सतत आर्थिक संकटात असतो. त्यातून त्याला बाहेर काढणे गरजेचे असून तसे झाले ..