• अरुणचंद्र शं. पाठक

अरुणचंद्र शं. पाठक

जलव्यवस्थापनाचा वारसा

अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास अभ्यासताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातली मोठी क्रांती होती. वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील भूवैशिष्ट्ये ..

अशोकायण

चंद्रगुप्त मौर्याचा नातू बिंबिसाराचा मुलगा सम्राट अशोक (इ.स. पूर्व 272-236) या सम्राटाची कारकिर्द आणि त्याचे कार्य काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे भारतीयांना व जागतिक इतिहासकारांना त्याची विस्मृती झाली. अगदी ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत याच्याविषयी भारतीय ..