भारतात कोणत्याही कारणाने सतत झुंडशाहीच्या आधारावर समाजावर, सरकारवर, प्रशासनावर आणि राजकारण्यांवर दबाव ठेवण्याचे कारस्थान खेळले जात आहे. गठ्ठा मतांच्या आधारे राजकारण करणारे पक्ष त्याला खतपाणी घालत आहेत. अगदी क्षुल्लक कारणाने यांच्या भावना दुखावतात. ..