रवी सहस्त्रबुद्धे - ‘समरसता’ ज्यांनी जीवनमूल्य मानले!रवीदादा म्हणजे समरसता चळवळीतील आदर्श व्यक्तीमत्त्व. समरसता चळवळीसाठी आवश्यक कनवाळूपणा, निर्व्याजता, भावुकता हा रवीदादांचा स्थायीभाव होता. रवीदादांनी समरसता हे आपले जीवनमूल्य मानले होते. या मूल्यापासून ते कधीही ढळले नाहीत. ’समरसता‘ हा केवळ भाषण व ..
वनवासी बांधवांचा ‘लखा पावरा’ हरपलासातपुडा पर्वतरांगांमधील अत्यंत दुर्गम भागात निवास करत असलेल्या हजारो भिल्ल-पावरा वनवासी बांधवांना आपला कुणी वाली आहे की नाही? आपण खरंच माणूस आहोत का? असे अनेक प्रश्न जेव्हा सतावत होते तेव्हा लखन भतवाल नावाचा एक कार्यकर्ता या सर्व बांधवांच्या मदतीला ..