''एका पक्षात एखादी चुकीची गोष्ट ही चुकीचीच असते, तर दुसऱ्या पक्षासाठी ती त्यांची संस्कृती बनलेली असते. या परिस्थितीत गोव्यात जी काही समृध्दता आली किंवा जो विकास झाला, तो दूरगामी ठरेल याची काळजी घेतली पाहिजे. आजवर झालेला विकास हा राज्याच्या दीर्घकालीन ..