‘राष्ट्र प्रथम, मग कुटुंब, शेवटी मी’ ह्या तत्त्वाप्रमाणे नितीनजींच्या 'मी'मध्ये कांचन वहिनी अलगद समावून गेल्या आहेत. नितीनजी अभाविपमधून भारतीय जनता पार्टीचे काम करू लागले. घराची, कुटुंबाची, मित्रपरिवाराची सगळी साखळी कांचन वहिनीनी बांधली, सांभाळली, ..