थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे 20 मे 2025 रोजी पुणे येथे निधन झाले. आर्यभट व वराह मिहीर यांच्यानंतर बव्हंशी खंडित झालेल्या भारतीय खगोल संशोधनाचे पुनरूज्जीवन मागच्या शतकामध्ये मेघना दसाहा, वैनूबापू, नोबेल पारितोषिक विजेते सुब्रमण्यन चंद्रशेखर ..