विविध

गाजर बासुंदी

गाजर बासुंदी ..

श्रीगणेशाचे नैवेद्य : केशरमोती

श्रीगणेशाचे नैवेद्य : केशरमोती..

श्रीगणेशाचे नैवेद्य : नारळ मावा रवा लाडू

श्रीगणेशाचे नैवेद्य : नारळ मावा रवा लाडू ..

श्रीगणेशाचे नैवेद्य : गाजराच्या आंबटगोडवड्या

श्रीगणेशाचे नैवेद्य : गाजराच्या आंबटगोड वड्या..

श्रीगणेशाचे नैवेद्य - ड्रायफ्रूट्स मूग डाळ पुरणपोळी

श्रीगणेशाचे नैवेद्य - ड्रायफ्रूट्स मूग डाळ पुरणपोळी..

श्रीगणेश विशेषांक - पाककृती स्पर्धा 2023

‘सणासुदीचे दिवस आणि वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मिठाई’ अशी यंदाच्या सा. विवेकच्या ‘श्रीगणेश विशेषांका’ची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. तुमच्या घरात असे काही खास पारंपरिक पदार्थ (मोदक सोडून) नैवेद्यासाठी केले जात असतील, तर त्या पदार्थातील पोषक घटकांसह व फोटोंसह त्याची कृती आम्हाला पाठवावी..

समान नागरी कायदा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

समान नागरी कायदा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव झुंजार लाडसावंगी

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव झुंजार लाडसावंगी ..

आणीबाणीतील आठवणी!

भूमिगत झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ओळखू नये व आपल्याला अटक करू नये म्हणून अनेकदा वेषांतर करावे लागत असे. वेषांतर करत असल्यामुळे हे कार्यकर्ते त्यांच्या परिचितांनादेखील चटकन ओळखू येत नसत. यासाठी दत्तोपंत ठेंगडी आमच्या घरी आले की मोठ्या आरशासमोर बसून आपले केस रंगवत असत. ते पाहून माझ्या लहान मुलींना फारच गंमत वाटत असे....आणीबाणीच्या कालखंडातील आठवणींना उजाळा देणारा लेख.... ..

राज्य प्रशासनातील नवा टप्पा ब्लॉकचेन आधारित जात प्रमाणपत्र

प्रशासनात नित्याचे काम करत असतानाच नवी संकल्पना आणून तिच्यावर अंमलबजावणी करणे अत्यंत आव्हानात्मक काम असते. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे साहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी केलेला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा हा प्रयोग कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे जेथे प्रशासकीय अधिकारी काम करण्यास उत्सुक नसतात, अशा गडचिरोलीसारख्या नक्षलवादप्रभावी आदिवासी भागात त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. ..

न्यायपालिका व कार्यपालिका संघर्ष की समन्वय?

न्यायपालिकेचा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार, घटनात्मक संस्थांमधील अधिकारांचे विभाजन, संघराज्यप्रणाली आदी अनेक बाबींचा त्या संदर्भात उल्लेख केला जातो. न्या. सोंधी व किरण रिजिजू म्हणतात त्याप्रमाणे घटना व लोकच सर्वश्रेष्ठ आहेत असे मानले, तरी ते कुणी ठरवायचे? असा प्रश्न उरतोच. यावरून हा पेचप्रसंग किती गंभीर आहे, याची कल्पना येऊ शकते व त्या आधारावरच आपल्याला आगामी घटनांचा वेध घ्यावा लागणार आहे. सरकारने आपली भूमिका न्यायालयासमोर स्पष्ट शब्दात मांडली आहे. आता न्यायालय त्याबाबत काय भूमिका घेते, याची प्रतीक्षा ..

यात्रा उत्तरेकडील तीर्थक्षेत्रांची

सा. विवेकच्या वतीने डिसेंबर 2021मध्ये ‘लोकनेता ते विश्वनेता’ हा मा. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीवर प्रकाश टाकणारा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. या ग्रंथाची उल्लेखनीय नोंदणी करणार्‍या प्रतिनिधींसाठी अयोध्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा 10 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार म्हणून आम्हाला कळविले. मुंबईच्या ‘श्री दत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ यांनी या संपूर्ण यात्रेचे आयोजन केले होते. चित्रकूट-प्रयागराज-अयोध्या असा प्रवास ठरला होता. आमच्या सांगण्यावरून त्यात काशी आणि गया ही आणखी दोन ..

चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू।

आषाढी वारीला हरिनामाचा गजर करीत महाराष्ट्रातील विविध गावांतून पायी पंढरपूरला जातात, तशाच आळंदीच्या कार्तिक वारीसाठी - म्हणजे संत ज्ञानदेवांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेकडो वारकरी दिंड्या आळंदीला पायी येतात. ही वारकर्‍यांची भक्ती उपासना आहे, वारकर्‍यांचे व्रत आहे. वारकर्‍यांच्या आनंदाचा वार्षिक उत्सव आहे. ‘चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥’ अशी ओढ वारकरी मनाला दिवाळीनंतरच लागलेली असते. ..

एक होती राणी...!

ब्रिटनच्या राजगादीवर दीर्घकाळ राज्य करणार्‍या राणी एलिझाबेथ द्वितीय हिचे नुकतेच निधन झाले. राज्य चालवण्याचे कोणतेही अधिकार नसले तरी, या राणीला देशात सर्वोच्च सन्मानाचे स्थान होते. तसेच जागतिक पटलावरही तिच्याविषयी आदरयुक्त दरारा होता. अशा या राणीची थोडक्यात कहाणी. ..

विक्रमगडमधील जनजाती महिलांच्या तिरंगा राख्या

विक्रमगड तालुक्यातील जनजाती महिलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केशवसृष्टीच्या माध्यमातून 2019मध्ये त्यांना बांबूच्या राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या महिलांनी केळीच्या सोपापासून तिरंगा राख्यांची निर्मिती केली व या राख्या सीमेवर लढणार्‍या जवानांसाठी पाठवण्यात आल्या. ..

पर्यावरणस्नेही चूल!

चुलीतून निघणार्‍या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे थांबले पाहिजे याच उद्देशाने ज्ञान प्रबोधिनीने पुण्याजवळच्या ग्रामीण भागात असाच एक प्रयोग सुरू केला आहे. महिला बचत गटामुळे विश्वासात आलेल्या महिलांबरोबर सुरू केला आहे. त्यांना आधुनिक चुलीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या चुलीला चार्ज करायचा पंखा आहे. पंख्यामुळे त्या चुलीतील इंधनाला जळताना पुरेशी हवा (ऑक्सिजन) मिळते, त्यामुळे कार्यक्षमता वाढली आहे. ह्या चुलीत लाकडाऐवजी इंधन कांडी वापरायची आहे. लाकूड भुशापासून किंवा स्थानिक पातळीवर मिळणार्‍या ..

कामगारहिताची ई-श्रम नोंदणी मोहीम

देशामध्ये सुमारे 48 कोटी कामगार काम करतात. त्यापैकी 90 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत, असे ढोबळमानाने वेळोवेळी म्हटले जाते. त्यांची कोणतीही गणना आजपर्यंत झालेली नाही. ती झाली पाहिजे यासाठी भारतीय मजदूर संघाने आग्रह धरला. त्याची फलश्रुती म्हणून केंद्र सरकारद्वारे ई-श्रम नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ..

जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात 'दुर्दम्य लोकमान्य' या लघुपटाचे प्रदर्शन

"संपूर्ण भारताला लोकशाही मूल्यांबाबत जागृत करण्याचं लोकोत्तर काम लोकमान्य टिळकांनी केलं" - श्री. दिलीप करंबेळकर..

सोशल मीडिया क्रांतीचा इतिहास

पूर्वीच्या काळी संदेश पाठवण्यासाठी किंवा अगदी आवश्यक कामांसाठीही प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा वापर केला जाई. या दंतकथा वगैरे आहेत, असेच आजच्या पिढीतील मुलांना वाटेल. कारणही तसेच आहे. आज आपण सातासमुद्रापलीकडील व्यक्तीशीही सेकंदाचाही विलंब न करता संपर्क साधू शकतो; एवढेच काय, तो ज्या अवस्थेत आहे, तसा त्याला पाहू शकतो. हे आहे आधुनिक जगतातील संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम अर्थातच सोशल मीडिया. हा लेख वाचणारे सर्वच जण त्याचे साक्षीदार आहेत. हा सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा झाला, याचा आढावा ..

शांताबाईंच्या स्मरणसंजीवनीने बहरलेले नुक्कड संमेलन

ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे आणि त्यांच्या साहित्य निर्मितीचे वेध घेणारे नुक्कड साहित्य संमेलन 2 जानेवारी 2022 रोजी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन आयोजक टीममधील एक सदस्य व सहभागी नेहा लिमये यांनी शब्दबद्ध केलेला या संमेलनाचा वृत्तान्त. ..

विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रवरा संगम येथे दशक्रिया विधी मंडपाचे लोकार्पण

प्रवरा संगम येथील गंगेचे ठिकाण नाशिकएवढेच श्रेष्ठ आहे, कारण मारीच राक्षसाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्र प्रवरा संगम येथे आले होते. अशा या पवित्र ठिकाणी हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दशक्रिया विधीसाठी विहिंप देवगिरी प्रांत अध्यक्ष संजयआप्पा बारगजे यांनी त्यांच्या मातोश्री स्व. लीलाबाई प्रल्हादराव बारगजे यांच्या स्मरणार्थ, सर्व सोयींनी युक्त दशक्रिया विधी मंडप उभारला..

अफगाणिस्तानात पुन्हा दहशतराज

अफगाणिस्तानात तालिबानी मंत्रीमंडळातील महत्त्वाची सत्तापदे पाकिस्तानधार्जिण्या तालिबानी टोळ्यांना देण्यात आली आहेत. त्यांच्या या पाकिस्तानधार्जिण्या मंत्रीमंडळामुळे केवळ अफगाणिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला धोका आहे. कारण तालिबान्यांमध्ये आजही धर्मांध, कट्टरतावादी तत्त्वे आहेत आणि भविष्यातही ती राहणार आहेत. याचाच अर्थ अफगाणिस्तानात पुन्हा दहशतराज निर्माण होत आहे. ..