मराठ्यांचा देकार्त महादेवशास्त्री पुणतांबेकरसतराव्या व अठराव्या शतकातील रणधुमाळीत भारतात अनेक तात्त्विक व दार्शनिक समीकरणे निर्माण झाली. याच बौद्धिक परंपरेत महाराष्ट्रातून उदयास आलेले आणि काशीच्या (वाराणसी) ज्ञानपीठावर आपल्या अफाट तार्किक बुद्धिमत्तेचा दबदबा निर्माण करणारे तत्त्वज्ञ म्हणजे ..
मराठ्यांना अभिप्रेत शास्त्रीय ज्ञानपरंपरा सांगणारे‘सिहोर स्कूल’एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विल्किन्सन यांच्या भोवती मराठी विद्वानांचा एक मोठा गट निर्माण झाला. आपल्या ज्ञानपरंपरांचे आधुनिकीकरण व्हावे आणि त्यातून जागतिक ज्ञाननिर्मिती क्षेत्रात एतद्देशीय ज्ञानाने योगदान द्यावे असे या गटास वाटत होते. या गटाची ..
‘भूमिभ्रमण’ गोविंद देवांचागोविंद देव शास्त्री यांनी ‘भूमिभ्रमण’ ग्रंथाद्वारे भारतीय आणि पाश्चात्य खगोल-भौतिकीचे यशस्वी एकत्रीकरण करून आधुनिक विज्ञानाला नवी दिशा दिली. आर्याभट्टांच्या सिद्धांतांचे पुनरुज्जीवन करत त्यांनी भरती-ओहोटी आणि पृथ्वीच्या गतीचे तार्किक भौतिक पुरावे ..
महाराष्ट्राच्या न्यायदानातील सर्वोच्च आधारस्तंभ - बाळंभट्टीलक्ष्मीदेवी पायगुंडे लिखित ‘बाळंभट्टी’ हा ग्रंथ म्हणजे हिंदू धर्मशास्त्राच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरतो. एका अत्यंत कर्मठ आणि पुरुषप्रधान काळात, कोणत्याही पाश्चात्य शिक्षणाची सुविधा नसताना, एका स्त्रीने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर शेकडो ..