शिवरायांचे राजकारणहिंदूंच्या राज्यनिर्मितीला जिहादची कट्टरता येणार नाही याकडे शिवरायांचा पूर्ण कटाक्ष होता. त्या कालखंडात शिवरायांना जे राजकारण साधले ते इतर सत्ताधीशांना साधता आले नाही. औरंगजेब धर्मांध होता म्हणून त्याची सत्ता लयास गेली आणि शिवरायांनी ज्या सहनशीलतेचा ..
स्वराज्याचे तटरक्षक - शिवछत्रपतींचे आरमारभारताला एवढा मोठा समुद्रकिनारा लाभला असताना तत्कालीन कुणाही सत्ताधीशांची बलशाली सशस्त्र नौसेना नसावी, हे एक मोठे वैगुण्यच होते. शिवरायांनी मात्र काळाची पावले ओळखली आणि स्वराज्याच्या आरमाराचा मनसुबा तडीस नेला. म्हणूनच आज आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख ..
वणी-दिंडोरीची लढाई - दाऊदखानाचा पराभववणी-दिंडोरी प्रांतातली कांचनबारीची लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्धनीतीतला मैदानी युद्धाचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना. स्वराज्याच्या मुलखात, डोंगर-दर्याखोर्यांत, घनदाट जंगलातील लढायांत शिवरायांनी सर्वात अधिक वापरलेली युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. परंतु ..
उंबरखिंडीची लढाई - कारतलबखानाची कोंडीशिवरायांना युद्धामध्ये सर्वसामान्य सैनिकांचा रक्तपात नको होता. युद्धामध्ये साधायचे असते ते राजकारण. प्राप्त परिस्थितीत त्यांना मुघलांशी तहाची बोलणी यशस्वी करायची होती, पण आपला वचकही निर्माण करायचा होता. कारतलबखानाचा अहंकार ठेचणे, त्याच्यामार्फत ..
पुरंदरची लढाई - फत्तेखानाचा पराभवअठरा वर्षांचे शिवराय. युद्धांचा अनुभव नाही, दादोजी कोंडदेवांसारखा अनुभवी वडील माणूस गेलेला, तीर्थरूप वडिलांना अपमानास्पद अटक असा सर्वत्र चिंतेचा अंधार दाटला होता. परंतु अशा बिकट परिस्थितीतही महाराजांनी फत्तेखानाशी लढण्याचा धाडसी निर्णय घेतला. शत्रूला ..
शिवरायांची सलगी देणे। कैसी असे॥स्वराज्यकार्यात कामचुकार झाल्याबद्दल कठोरपणे वागणारे शिवाजी महाराज सेवकांच्या निष्ठा तपासून त्यांच्या चुका माफ करीत, त्यांना पुढील कामासाठी प्रोत्साहित करीत. प्रत्येक माणूस जोडताना त्याच्या गुणदोषासकट त्याला स्वीकारून त्याच्यातील निष्ठेला घडवून, ..
रयतेचा राजादेश-विदेशातील अनेक विद्वान इतिहास संशोधकांनी आपापल्या परीने उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांनी शिवचरित्राचे लेखन केले. काळाच्या ओघात हरवलेली शिवचरित्राशी संबंधित समकालीन कागदपत्रे शोधणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक संशोधकांनी हे आव्हान पेलून अनेक कागदपत्रे ..
खांदेरीची मोहीम - इंग्रजांना आणि सिद्दीला शहइंग्रजी आरमाराविरुद्ध झालेली खांदेरीची मोहीम म्हणजे मराठ्यांच्या आरमाराच्या चिवट आणि अखंड प्रतिकाराचे सर्वोत्तम उदाहरण. खांदेरी बेट ताब्यात घेतल्यावर इंग्रजांनी जंग जंग पछाडले, तरी मराठ्यांनी अखेरपर्यंत किल्ल्याचे बांधकाम करून सिद्दीला पायबंद घातलाच. ..
साल्हेरचा रणसंग्राम - मुघली सैन्याचा पाडावसाल्हेरच्या लढाईतील सूत्रबद्ध हालचाली, वेळकाळाचे गणित, युद्ध कारवायांचे नियंत्रण हे सारेच अद्वितीय होते. या युद्धाने मराठ्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, बलाढ्य मुघलच काय, हिंदुस्थानातल्या कोणत्याही शत्रूचा सामना मराठे सहज करू शकतात हे सर्वांना ..
लाल महालावर छापा : शाहिस्तेखानास शास्तछत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली हा शौर्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच. पण त्यासाठी महाराजांनी राजगडावरून या अकस्मात हल्ल्याची सुसूत्र योजना आखली, तिचा इतिहासही अभिमान वाटावा असा आहे. शाहिस्तेखानावरील या एका छाप्याने प्रत्यक्ष युद्ध न करताही ..
प्रतापगडचा रणसंग्राम : अफजलखान वधप्रतापगडचे युद्ध हे शिवचरित्रातील अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. या युद्धाची पूर्वपिठीका, त्याचे नियोजन आणि व्याप्ती, त्याचे परिणाम या बाबींचा विचार करता ह्या प्रकरणाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागात हे युद्ध आपण समजून घेणार आहोत. ..
या भूमंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही॥छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्माच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येऊन धर्मकार्याबरोबर राष्ट्रकार्य करावे, एकजुटीने शत्रूचा पराभव करीत स्वराज्य निर्माण करावे, स्वधर्म-स्वदेश-स्वभाषा यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे यासाठी आग्रही होते. ..
न्यायनिष्ठुर शिवछत्रपतीस्वराज्य हे प्रजासंरक्षणासाठी, लोककल्याणासाठी जन्माला घातले, तरी लोकांचा सामाजिक विकासही झाला पाहिजे, परस्परांतील सलोखा राखला पाहिजे, सहिष्णुता वाढीस लागली पाहिजे ह्यासाठी छत्रपती शिवराय नेहमीच दक्ष असत. ह्यातूनच न्यायनिष्ठुर शिवरायांचे दर्शन घडते. ..