आपला हात जगन्नाथ!आपला हात जगन्नाथ या म्हणीमागे स्वत: सुरुवात करणे, स्वत: कष्ट सोसत मार्गक्रमण करणे आणि यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करणे हा अर्थ अभिप्रेत आहे. देशभरातील अनेक भाषांत ही म्हण एक तर याच शब्दात किंवा थोड्याफार फरकाने प्रचलित आहे असे दिसते...
नाचता येईना...हिमालय ते भारताचे दक्षिण टोक आणि अरबी समुद्र ते ब्रह्मपुत्रा नदी अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या या देशात जवळजवळ सर्व भाषांत ‘नाचता येईना...’ हा आशय सांगणार्या म्हणी आहेत...
थेंबे थेंबे तळे साचे...भारताचा बचत दर सातत्याने 30 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. संसाधने जपून वापरणे, जमेल तशी बचत करणे हा भारतीय समाजाचा स्वभाव राहिला आहे. देशभरातील भाषांत असलेल्या या म्हणी त्याचीच साक्ष देत आहेत. वरकरणी भूप्रदेश वेगळा, त्यामुळे येणारी वेगवेगळी वेशभूषा, ..
एका ज्ञानयज्ञाची सांगता...नुकताच चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने अशोकराव मोडक यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला तेव्हा त्या पुरस्काराला लाभलेली उंचीदेखील आम्ही सर्वांनी एक नागरिक-कार्यकर्ता म्हणून अनुभवली. त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत व्यतीत केलेला एक काळाचा तुकडा आज ..
आणीबाणी आणि विद्यार्थी परिषदआणीबाणीविरोधी सत्याग्रहात अभाविपच्या नेतृत्वाखाली 10 हजारहून अधिक युवकांनी सत्याग्रह केला आणि काही महिने कारावास भोगला. ज्यांना राजकीय कारणासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते अशा अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणीचा पूर्ण कालावधी म्हणजे 18 महिने ते 21 महिने ..
विजयाचे चिरंतन आश्वासन! गेल्या चाळीस वर्षांत कार्यकर्ता म्हणून मनात चलबिचल होण्याचे प्रसंग काही कमी आले नाहीत. अगदी सुरुवातीला, ऐन विशीत असताना, सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ईशान्य भारताच्या प्रदेशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे असुरक्षित आणि भयावह रूप बघितल्यानंतर आणि ..
ख्रिसमस - आणखी एक संक्रांत!जसे भारतात देशभर संक्रांत वा त्यासारखे उत्सव आहेत, तसेच जगभर सूर्याचे उत्तरायण साजरे करण्याच्या परंपरा आणि उत्सव आहेत. इसवी सनाच्या तिसर्या शतकात नव्याने ख्रिस्ती झालेल्या रोम परिसरातील ख्रिस्ती धर्मगुरूंनी ख्रिस्ती उत्सवाच्या स्वरूपात रोमन परंपरेतील ..
‘घरपोच कनेक्ट’ - आठवडा बाजार अॅपवर‘घरपोच कनेक्ट’ची सेवा सुरू झाली असून महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात पसरलेले चोखंदळ ग्राहक तिचा लाभ घेत आहेत. स्वदेशी उत्पादनांच्या, छोटे उद्योग, गृहउद्योग यांनी बनवलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना ई-कॉमर्सवर आणण्याच्या ह्या प्रयत्नांना आपला हातभार ..
मदतीची बेटं - मोफत मास्क वाटप शक्ती फाऊंडेशन संस्था नवी मुंबई व महाराष्ट्र यशवंत सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना वायरस बद्दल नवी मुंबईत रेल्वे स्टेशन, बसस्थानक यांसह विविध ठिकाणी जनजागृती आणि मोफत मास्क वाटप कार्यक्रम संपन्न झाला...
अगा जे घडलेच नाही...***शरदमणी मराठे****माणिक सरकार सलग वीस वर्षे (1998-2018) असे एकाच पक्षाचे तब्बल तीस वर्षे राज्य असल्यानंतर विविध मानवी विकास निर्देशांकांवर त्रिपुरा राज्याची चर्चाही हे पत्रकार ह्या निवडणुकीच्या निमित्ताने करतील, असे वाटले होते. पण आश्चर्य म्हणजे ..
गर्वाचे घर खाली!विषय कुठलाही असो, म्हणींच्या आणि वाक्प्रचारांच्या माध्यमातून परंपरेद्वारे सिद्ध झालेले असे सूत्र अगदी थोड्या शब्दात सांगणार्या ह्या म्हणी थोड्याफार फरकाने देशभरातील सर्व भाषांत आढळतात ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. एक भारतीय म्हणून आपण एकाच संस्कृतीचे, ..
एका हाताने टाळी वाजत नाही...संपूर्ण भारतात ही म्हण आहे तशीच आहे, फक्त दोन राज्यातल्या म्हणीत तुंबखनार आणि झांझ अशा दोन वाद्यांचा उल्लेख आहे. गंमत म्हणजे तुंबखनार या तालवाद्याचा उल्लेख काश्मीरी भाषेत तर झांझ या घनवाद्याचा उल्लेख असमियामध्ये आला आहे. ही दोनही राज्य सुदूर सीमावर्ती ..
घरात नाही दाणा पण मला...विविध भाषेतील असंख्य म्हणी वाचताना लक्षात येणारी गोष्ट म्हणजे फुशारकी मारणार्या व्यक्तीचे वर्णन करणार्या म्हणी स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही कठोरपणे वर्णन करतात. त्या बाबतीत समानतेचा धर्म पाळतात. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्तीबद्दल कठोरपणे व्यक्त ..
भाषाभगिनींमधले एकत्वजसजशा निवडणुका जवळ येतात तसतसे काही शहरांत, राज्यांत भाषाप्रेमाचे राजकारण सुरू होते. बरेचदा ते राजकारण विशिष्ट भाषेच्या प्रेमापेक्षा विशिष्ट भाषेच्या द्वेषाचे रूपच घेऊन येते. निवडणुकांची हार-जीत काय ती होऊन जाते. राजकीय पक्ष, राजकारणी मंडळी यांच्यातील ..
महाकुंभ - ऐतिहासिक, भव्य आणि आधुनिकआज प्रयागराजमध्ये जी कुंभनगरी उभी आहे ती मुख्यत: नदीच्या कोरड्या पात्रात उभारलेली आहे. तसेच हा कुंभ प्लास्टिकमुक्त कुंभ आहे. कुठेही जेवण वा चहा सिंगल युज प्लास्टिकमध्ये मिळत नाही. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी राबवलेली ..
भारत : लोकशाहीची जननीभारत ही लोकशाहीची जननी आहे, अशी मांडणी सातत्याने होताना दिसते आहे. भारतीय इतिहासाच्या अगदी प्राचीन काळापासून याचे पुरावे मिळतात. मात्र, पुरेसे गांभीर्य नसलेल्या आणि विविध विषयांकडे बघण्याचा ‘टच अॅण्ड गो’ दृष्टिकोन झालेल्या माध्यमांचे या विषयाकडे ..
जावेद अख्तर यांचे अजब तर्कटस्थानिक पक्षाच्या स्टेजवरून आणि त्यांच्या खांद्यावरून संघ-भाजपा यांच्यावर बार टाकण्याचा अयशस्वी, फिल्मी आणि केविलवाणा प्रयत्न उतारवयात जावेद अख्तर करत आहेत आणि विरोध करण्याच्या आवेशात ‘जय श्रीराम’ म्हणणार्या लोकांची रावणाशी केलेली तुलना तर पद्मश्रीप्राप्त ..
रामायण व भारतीय संस्कृती प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी (डायरेक्टर, नेहरू सेंटर, लंडन) यांनी लॉकडाउनच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संवाद साधला. सुमारे २४ हजार जणांनी हा कार्यक्रम बघितला. तासभर चाललेल्या ..
'नदी वाहते'च्या निमित्ताने... ***शरदमणी मराठे****काय सांगायचे आहे संदीप आणि त्याच्या टीमला ह्या चित्रपटातून? तसे थेटपणे हा चित्रपट काहीच सांगत नाही. संदीप, त्याची टीम आपल्याला त्या गावात, त्या छोटया नदीत भरपूर फिरवते. ती नदी, तो भूभाग, ती माणसे, त्यांचे आनं..