‘अटल सेतू’ केवळ दोन शहरांना किंवा दोन भूप्रदेशांना जोडणारा पूल नाही, तर तो महाराष्ट्राच्या विकासाचा मेरूमणी ठरणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांच्यामध्ये दुवा ठरणार आहे. दूरदृष्टी, त्यासाठी प्रयत्न आणि धडाडीने निर्णय घेतले, तर काय होते, हे महाराष्ट्र ..